<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.maharashtrajanshaktinews.com/author/1/administrator" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Maharashtra Janshakti News महाराष्ट्र जनशक्ति न्यूज RSS Feed Generator</generator>
                <title>Maharashtra Janshakti News - Maharashtra Janshakti News महाराष्ट्र जनशक्ति न्यूज</title>
                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/author/1/rss</link>
                <description>Maharashtra Janshakti News RSS Feed</description>
                
                            <item>
                <title> वैशाली श्याम शिरसाठ (माजी प्र- कुलगुरू श्याम सिरसाठ यांच्या पत्नी) यांचे दुःखद निधन </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>छत्रपती संभाजीनगर:- </strong>श्रीमती वैशाली श्याम शिरसाठ ( डॉ शाम शिरसाठ प्राध्यापक डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ यांच्या पत्नी) वय ४७ यांचे आज दुपारी ४:३० वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू,सासरे , मोठे दीर श्री सुहास शिरसाठ माजी नगराध्यक्ष, ॲड सुदेश शिरसाठ ,पती,एक मुलगी व मुलगा असा मोठा परिवार आहे. </p>
<p>      त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी १० वाजता फुलंब्री येथे होणार आहे.  </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/783/vaishali-shyam-shirsath-tragically-passed-away-wife-of-former-vice-chancellor"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/fb_img_1776003208612.jpg" alt=""></a><br /><p><strong>छत्रपती संभाजीनगर:- </strong>श्रीमती वैशाली श्याम शिरसाठ ( डॉ शाम शिरसाठ प्राध्यापक डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठ यांच्या पत्नी) वय ४७ यांचे आज दुपारी ४:३० वाजता अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू,सासरे , मोठे दीर श्री सुहास शिरसाठ माजी नगराध्यक्ष, ॲड सुदेश शिरसाठ ,पती,एक मुलगी व मुलगा असा मोठा परिवार आहे. </p>
<p>   त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी १० वाजता फुलंब्री येथे होणार आहे.  </p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/783/vaishali-shyam-shirsath-tragically-passed-away-wife-of-former-vice-chancellor</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/783/vaishali-shyam-shirsath-tragically-passed-away-wife-of-former-vice-chancellor</guid>
                <pubDate>Sun, 12 Apr 2026 19:48:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/fb_img_1776003208612.jpg"                         length="110840"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या मातोश्री दौलतबी मिन्ने यांचे निधन </title>
                                    <description><![CDATA[<p><br /><br /><strong>छत्रपती संभाजीनगर : </strong></p>
<p><strong>पैठण गेट येथील रहिवासी दौलतबी मिन्ने (९०) यांचे शुक्रवारी दुपारी २.४० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी शनिवारी (दि.११) सकाळी ८.३० वाजता क्रांती चौक येथील कब्रस्तानमध्ये करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट, गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या त्या मातोश्री होत.</strong></p>
<p>  </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/782/matoshree-of-ghazalkar-dr-sheikh-iqbal-minne"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/img-20260410-wa0014.jpg" alt=""></a><br /><p><br /><br /><strong>छत्रपती संभाजीनगर : </strong></p>
<p><strong>पैठण गेट येथील रहिवासी दौलतबी मिन्ने (९०) यांचे शुक्रवारी दुपारी २.४० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा दफनविधी शनिवारी (दि.११) सकाळी ८.३० वाजता क्रांती चौक येथील कब्रस्तानमध्ये करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट, गझलकार डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांच्या त्या मातोश्री होत.</strong></p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/782/matoshree-of-ghazalkar-dr-sheikh-iqbal-minne</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/782/matoshree-of-ghazalkar-dr-sheikh-iqbal-minne</guid>
                <pubDate>Fri, 10 Apr 2026 23:16:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/img-20260410-wa0014.jpg"                         length="92693"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:left;white-space:pre-line;">बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील या अंतर्गत वादाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.</p>
<p style="text-align:left;white-space:pre-line;">तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी रात्रीच्या वेळी कवठळ गाव परिसरात गेले असताना, त्यांना तिथे दोन संशयित व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींना रात्रीच्या वेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात जोरदार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/781/the-police-have-become-the-police-during-the-investigation-of"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/mara-mari-news_v_jpg--1280x720-4g.webp" alt=""></a><br /><p style="text-align:left;white-space:pre-line;">बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील या अंतर्गत वादाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.</p>
<p style="text-align:left;white-space:pre-line;">तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी रात्रीच्या वेळी कवठळ गाव परिसरात गेले असताना, त्यांना तिथे दोन संशयित व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींना रात्रीच्या वेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. संबंधित संशयितांनी केलेल्या या हल्ल्यात संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोन्ही पोलिस कर्मचारी जखमी झाले.</p>
<p style="text-align:left;white-space:pre-line;">तामगाव पोलिसांवर हल्ला करणारे संशयित दुसरे कोणी नसून अकोला पोलिस दलात कार्यरत असलेले राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी संबंधित हल्लेखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस दलातीलच कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास सध्या गांभीर्याने सुरू आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करत आहेत. मात्र, अकोला पोलिस दलातील हे कर्मचारी रात्रीच्या वेळी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत नेमके कोणत्या कारणासाठी आले होते, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-10-23-at-8.06.44-pm.jpeg" alt="WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM" width="2560" height="2560"></img></p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></strong></p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/781/the-police-have-become-the-police-during-the-investigation-of</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/781/the-police-have-become-the-police-during-the-investigation-of</guid>
                <pubDate>Fri, 10 Apr 2026 21:57:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/mara-mari-news_v_jpg--1280x720-4g.webp"                         length="59888"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गाडीवरून आला, चाकू काढला अन् पेट्रोल पंपावरच प्रेयसीचा गळा चिरला; संभाजीनगर - जालना रोड वरील घटना, पालकांमध्ये खळबळ</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>करमाड:-  </strong>भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.News18अविनाश कानडजे, प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने करमाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून हत्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/780/a-knife-came-from-the-car-and-the-lovers-throat"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/screenshot_2026-04-09-16-26-13-91_720617660c1c6a00889d8d2a61d3555c.jpg" alt=""></a><br /><p><strong>करमाड:-  </strong>भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.News18अविनाश कानडजे, प्रतिनिधीछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा वर्दळीच्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेने करमाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा थरार पाहायला मिळाला गणपती मंदिराशेजारी असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कामावर असलेल्या पूजा सुदाम गावंडे या तरुणीची तिच्याच प्रियकराने गळ्यावर चाकूने वार करून हत्या केली. भरवस्तीत आणि लोकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुपारी पेट्रोल पंपावर नेमकं काय घडलं? पूजा गावंडे ही तरुणी पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामात व्यस्त असताना तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे तिथे आला. दोघांमध्ये सुरुवातीला काही वेळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला.नेमकं कारण काय? पेट्रोल पंपावर ग्राहकांची वर्दळ असताना ही घटना घडल्याने उपस्थितांची भंबेरी उडाली. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी सत्यमने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात हा खून प्रेमप्रकरणातील वादातून किंवा संशयातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावरील एका व्यक्तीने वाचवण्यासाठी प्रयत्न केला मात्र चाकूचा धाक दाखवत आरोपीने त्याला देखील धमकवल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात खळबळफरार आरोपी सत्यम गावंडेच्या शोधासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्या करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये येतेच कसे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><strong> </strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-08/img-20240817-wa0005.jpg" alt="IMG-20240817-WA0005" width="2560" height="2560"></img></strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/780/a-knife-came-from-the-car-and-the-lovers-throat</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/780/a-knife-came-from-the-car-and-the-lovers-throat</guid>
                <pubDate>Thu, 09 Apr 2026 16:35:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/screenshot_2026-04-09-16-26-13-91_720617660c1c6a00889d8d2a61d3555c.jpg"                         length="366862"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे शोषणाविरुद्धचे मानवी मूल्य : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांचे प्रतिपादन  'शिवराय का आठवावे?' : प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी उलगडले शिवरायांच्या स्वराज्याचे समाजशास्त्रीय पदर</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>छत्रपती संभाजीनगर:-  </strong>छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका कालखंडाचे राजे नसून, ते एका प्रगत सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीचे प्रवर्तक होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानातून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी महाराजांच्या धोरणांचे अत्यंत चिकित्सक आणि विविधांगी विश्लेषण केले. </p>
<p>निमित्त होते, देवगिरी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर), प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण), संत तुकाराम महाविद्यालय (कन्नड) यांच्या संयुक्त इतिहास विभाग आणि लोकसंवाद फाऊंडेशन (छत्रपती संभाजीनगर), यांच्या वतीने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानाचे. ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉ. उमेश बगाडे यांनी शिवरायांच्या धोरणांचे विविधांगी आणि समाजशास्त्रीय पैलू उलगडले.</p>
<p>आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीत डॉ. उमेश</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/778/swarajya-of-chhatrapati-shivaji-maharaj-is-a-human-value-against"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/img_20260403_211526.jpg" alt=""></a><br /><p><strong>छत्रपती संभाजीनगर:-  </strong>छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका कालखंडाचे राजे नसून, ते एका प्रगत सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीचे प्रवर्तक होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानातून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे यांनी महाराजांच्या धोरणांचे अत्यंत चिकित्सक आणि विविधांगी विश्लेषण केले. </p>
<p>निमित्त होते, देवगिरी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर), प्रतिष्ठान महाविद्यालय (पैठण), संत तुकाराम महाविद्यालय (कन्नड) यांच्या संयुक्त इतिहास विभाग आणि लोकसंवाद फाऊंडेशन (छत्रपती संभाजीनगर), यांच्या वतीने आयोजित 'शिवराय का आठवावे' या ऑनलाईन व्याख्यानाचे. ३ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉ. उमेश बगाडे यांनी शिवरायांच्या धोरणांचे विविधांगी आणि समाजशास्त्रीय पैलू उलगडले.</p>
<p>आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीत डॉ. उमेश बगाडे यांनी वारकरी संप्रदाय आणि शिवराय यांच्यातील सुसंगती अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने मांडली. ते म्हणाले की, "संतांनी जो समतेचा विचार आध्यात्मिक स्तरावर मांडला, त्याला शिवरायांनी स्वराज्याच्या रूपाने राजकीय आणि सामाजिक अधिष्ठान मिळवून दिले." अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणे, ही केवळ लष्करी गरज नव्हती तर तो एक यशस्वी सामाजिक समतेचा प्रयोग होता, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p>व्याख्यानाचा मुख्य भर महाराजांच्या शेतकरी आणि न्यायविषयक धोरणांवर होता. डॉ. उमेश बगाडे यांनी विश्लेषणात्मक मांडणी करताना सांगितले की, महाराजांनी तत्कालीन जाचक सरंजामशाही व्यवस्था मोडीत काढून रयतेचे थेट राज्य निर्माण केले. त्यांच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू हा शेतकरी होता. 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका' हा त्यांचा आदेश केवळ लष्करी शिस्त नसून ती प्रजेप्रती असलेल्या संवेदनशीलतेची आणि सहिष्णूतेची सर्वोच्च पराकाष्ठा होती.</p>
<p>किल्ल्यांच्या बांधकामात आणि त्यांच्या संरक्षणात महादेव कोळी समाजासह सर्वच कष्टकरी समाजाचे जे योगदान राहिले, त्याकडे डॉ. उमेश बगाडे यांनी विशेष लक्ष वेधले. आंग्रे घराण्याने उभारलेले प्रभावी नौदल हे भारताच्या सागरी सीमा सुरक्षित करणारे पहिले स्वावलंबी पाऊल होते. विशेषतः 'खरात प्रकरणा'चा ऐतिहासिक दाखला देत, महाराजांनी कर्मकांडांना झुगारून देऊन विवेकी आणि न्याय्य राज्याची निर्मिती कशी केली, यावर त्यांनी प्रकाश टाकला.</p>
<p>परकीय व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी मिठावर लावलेला कर असो वा दक्षिण दिग्विजयावेळी राजकीय लवचिकता दाखवून केलेली गोवळकोंडा भेट असो; शिवरायांचे प्रत्येक पाऊल हे स्वराज्याच्या दीर्घकालीन हितासाठी होते. त्यांचे महिलांविषयक धोरण हे आजही आधुनिक जगासाठी नैतिकतेचा मानदंड असल्याचे डॉ. बगाडे यांनी अधोरेखित केले.</p>
<p>कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद गावंडे यांनी आपल्या भाषणात या व्याख्यानाच्या औचित्यावर भाष्य केले. शिवरायांचे विचार आजच्या पिढीपर्यंत वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्रो. प्राचार्य रवी पाटील आणि प्रो. प्राचार्य जी. एस. सोनकांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. गणेश मोहिते उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर डॉ. चेतना सोनकांबळे डॉ.मुकेश भोगे डॉ. अमोल मस्के प्रस्ताविक डॉ. राजेश करपे यांनी केले तर आभार डॉ. सुवर्णा पाटील यांनी मानले सूत्रसंचालन डॉ. महेश रोटे यांनी केले कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाळासाहेब टेकाळे प्रा. राजाराम जेवे, डॉ सुभाष सूर्यवंशी, डॉ. उमेश नवल, डॉ. दिगंबर जाधव, प्रा. पायल सूर्यवंशी, प्रा. रेवनाथ मस्के यांनी सहकार्य केले तसेच तीनही महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहकार्य केले आणि उपस्थिती दर्शवली महाविद्यालयांचे प्राध्यापक, इतिहास संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/778/swarajya-of-chhatrapati-shivaji-maharaj-is-a-human-value-against</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/778/swarajya-of-chhatrapati-shivaji-maharaj-is-a-human-value-against</guid>
                <pubDate>Fri, 03 Apr 2026 23:55:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/img_20260403_211526.jpg"                         length="131836"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मिनाक्षी पवार यांची जि.प. महिला बालकल्याण सभापती पदी निवड, कन्नड तालुक्यात आनंदाचे वातावरण; अनेकांनी केले अभिनंदन </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कन्नड (अरुण थोरात):  </strong>चापानेर जिल्हापरिषद गटा च्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी किशोर पवार यांची जिल्हा परिषद संभाजीनगर च्या महिला बालकल्याण सभापती पदी निवड झाल्याने कार्यकर्ते, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.</p>
<p>कन्नड तालुक्यातील चापानेर जिल्हा परिषद गटावर स्व.नारायणराव पवार यांच्या परिवाराचे गेली चार पाच पंचवार्षिक पासून वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत ही मा.जि.प.सदस्य किशोर आबा पवार यांच्या पत्नी तथा मा.मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मिनाक्षी पवार यांनी भाजप च्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवित सत्ता काबिज केली. </p>
<p>भाजप ने जिल्हा परिषदे वरती सत्ता मिळवित अध्यक्ष व उपाध्यक्ष मिळवित, मित्र पक्ष शिवसेनेला धक्का दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत तालुक्याला कोणते</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/777/meenakshi-pawars-election-as-jip-womens-child-welfare-chairperson-kannada"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-04/img-20260402-wa0043.jpg" alt=""></a><br /><p><strong>कन्नड (अरुण थोरात):  </strong>चापानेर जिल्हापरिषद गटा च्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी किशोर पवार यांची जिल्हा परिषद संभाजीनगर च्या महिला बालकल्याण सभापती पदी निवड झाल्याने कार्यकर्ते, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.</p>
<p>कन्नड तालुक्यातील चापानेर जिल्हा परिषद गटावर स्व.नारायणराव पवार यांच्या परिवाराचे गेली चार पाच पंचवार्षिक पासून वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद निवडणुकीत ही मा.जि.प.सदस्य किशोर आबा पवार यांच्या पत्नी तथा मा.मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मिनाक्षी पवार यांनी भाजप च्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवित सत्ता काबिज केली. </p>
<p>भाजप ने जिल्हा परिषदे वरती सत्ता मिळवित अध्यक्ष व उपाध्यक्ष मिळवित, मित्र पक्ष शिवसेनेला धक्का दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत तालुक्याला कोणते सभापती पद मिळते याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. दि.02 एप्रिल रोजी झालेल्या विविध सभापती पदांच्या निवडीत महिला बालकल्याण सभापती पदाची माळ मिनाक्षी पवार यांच्या गळ्यात पडल्याने कार्यकर्ते, ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.</p>
<p>या निवडी बद्दल भाजप संभाजीनगर जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, राज्य कार्यकारणी सदस्य तथा जिल्हापरिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, जिल्हापरिषद सदस्या मंजुषा मलदुडे, भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, भाजप पश्चिम मंडलाध्यक्ष ललित सुरासे, मा.पंचायत समिती उपसभापती सुनिल निकम, अरुण थोरात, भावेश शिंदे, सुदाम पवार, दिनकर दाभाडे, रतन मधे, आदींनी अभिनंदन केले आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/777/meenakshi-pawars-election-as-jip-womens-child-welfare-chairperson-kannada</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/777/meenakshi-pawars-election-as-jip-womens-child-welfare-chairperson-kannada</guid>
                <pubDate>Thu, 02 Apr 2026 21:15:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-04/img-20260402-wa0043.jpg"                         length="181961"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मटणावरून  वाद, रिसॉर्ट कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ जखमी, एकाची प्रकृती गंभीर </title>
                                    <description><![CDATA[<p style="white-space:pre-line;text-align:justify;">लोणावळ्यातील वाकसई परिसरात मटण संपल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका रिसॉर्ट कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये जेवणासाठी आलेल्या १५ जणांच्या गटाने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या १५ जणांच्या या गटाने २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास वाकसई येथील झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. दुपारच्या जेवणासाठी त्यांनी मटणाची ऑर्डर दिली. मात्र, रिसॉर्टमध्ये मटण उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर गटातील काही सदस्यांनी संताप व्यक्त करत वाद घालण्यास सुरुवात केली. हा तोंडी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/775/lonavala-attack-on-resort-staff-over-mutton"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/db-temp-cover-marathi-2026-03-31t194747940_1774967140.webp" alt=""></a><br /><p style="white-space:pre-line;text-align:justify;">लोणावळ्यातील वाकसई परिसरात मटण संपल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका रिसॉर्ट कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये जेवणासाठी आलेल्या १५ जणांच्या गटाने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या १५ जणांच्या या गटाने २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास वाकसई येथील झेस्टिन हिल रिसॉर्टमध्ये मुक्काम केला होता. दुपारच्या जेवणासाठी त्यांनी मटणाची ऑर्डर दिली. मात्र, रिसॉर्टमध्ये मटण उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर गटातील काही सदस्यांनी संताप व्यक्त करत वाद घालण्यास सुरुवात केली. हा तोंडी वाद काही वेळातच हिंसक बनला.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">रिसॉर्टच्या चालक साधना मोहन भोईर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गटातील काही जणांनी अचानक आक्रमक होत त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्यांचे डोके प्लास्टिकच्या खुर्चीवर आपटण्यात आले. त्यानंतर आरोपींनी स्वयंपाकघरातील आचारी महेश, मदतनीस संदीप आणि नितीन यांनाही मारहाण केली.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">हल्लेखोरांनी रिसॉर्टमधील कर्मचारी सौरभ गोरे यांनाही मारहाण केली. गोरे यांच्या पोटावर आणि कमरेवर गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत त्यांच्या मूत्राशयाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">घटनेनंतर रिसॉर्ट व्यवस्थापनाने लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १५ आरोपींपैकी पाच जणांची ओळख पटवली आहे. यामध्ये मुलुंड येथील वैभव वैती, ठाण्यातील स्मित वेनी आणि राज नाईक, तसेच भावेश वाईंगणकर आणि ललित वैती यांचा समावेश आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडणे ही चिंताजनक बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;">हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये एखादा पदार्थ उपलब्ध नसल्यास ग्राहकांनी संयम राखणे अपेक्षित असताना अशा प्रकारे कायदा हातात घेणे हे गंभीर गुन्हेगारीकडे झुकणारे कृत्य असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरच अटक करून न्यायालयासमोर उभे केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.</p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"> </p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm.jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM" width="2560" height="2560"></img><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4.jpg" alt="जाहिरात" width="3181" height="1080"></img></p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p style="white-space:pre-line;text-align:justify;"><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/775/lonavala-attack-on-resort-staff-over-mutton</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/775/lonavala-attack-on-resort-staff-over-mutton</guid>
                <pubDate>Wed, 01 Apr 2026 08:09:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/db-temp-cover-marathi-2026-03-31t194747940_1774967140.webp"                         length="17068"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्याध्यापक चंद्रकांत गणपतराव पाटील यांचा सोमवारी सेवानिवृत्ती सोहळा; अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>उमरगा ( प्रा. सुधीर पंचगल्ले ) : </strong>धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील रहिवाशी चंद्रकांत गणपतराव पाटील मुख्याध्यापक तथा विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती उमरगा जिल्हा धाराशिव हे दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवा निवृत्त होत आहेत. यानिमित्त 30 मार्च 2026 रोजी सकाळी दहा वाजता गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. <br />या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या नूतन उपाध्यक्षा सन्माननीय उषाताई रवींद्र गायकवाड, उमरगा पंचायत समितीच्या नूतन सभापती एडवोकेट आकांक्षा चौगुले, धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य, सन्माननीय रफिक तांबोळी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुरेशराव बिराजदार, केसर जवळग्याचे माजी सरपंच अमोल पटवारी आदी मान्यवर निमंत्रित करण्यात आले आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/772/retirement-ceremony-of-chandrakant-ganpatrao-patil"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/img-20260329-wa0132.jpg" alt=""></a><br /><p><strong>उमरगा ( प्रा. सुधीर पंचगल्ले ) : </strong>धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील रहिवाशी चंद्रकांत गणपतराव पाटील मुख्याध्यापक तथा विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती उमरगा जिल्हा धाराशिव हे दिनांक 31 मार्च 2026 रोजी सेवा निवृत्त होत आहेत. यानिमित्त 30 मार्च 2026 रोजी सकाळी दहा वाजता गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. <br />या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या नूतन उपाध्यक्षा सन्माननीय उषाताई रवींद्र गायकवाड, उमरगा पंचायत समितीच्या नूतन सभापती एडवोकेट आकांक्षा चौगुले, धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य, सन्माननीय रफिक तांबोळी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुरेशराव बिराजदार, केसर जवळग्याचे माजी सरपंच अमोल पटवारी आदी मान्यवर निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गणपतराव पाटील हे असणार आहेत. कलदेव निंबाळ्याच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-08/img-20240817-wa0005.jpg" alt="IMG-20240817-WA0005" width="2560" height="2560"></img></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/772/retirement-ceremony-of-chandrakant-ganpatrao-patil</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/772/retirement-ceremony-of-chandrakant-ganpatrao-patil</guid>
                <pubDate>Sun, 29 Mar 2026 22:46:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/img-20260329-wa0132.jpg"                         length="113716"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मंत्री शिरसाटांच्या घराबाहेर रिक्षाचालकांचे आंदोलन; गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप</title>
                                    <description><![CDATA[<p>पश्चिम आशियातील संघर्षामुळे आपल्या वाहनांसाठी गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत, अनेक रिक्षाचालकांनी रविवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.</p>
<p>गेल्या काही दिवसांपासून इंधन पंपांवर रांगा लावूनही इंधन मिळत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिरसाट यांना आपली ही बिकट अवस्था कळावी, यासाठी त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.यावर मंत्री शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.</p>
<p>या रिक्षाचालकांना गेल्या चार दिवसांपासून इंधन मिळालेले नाही. या चालकांना त्रास देणाऱ्या इंधन पंपांवर कारवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा, असे शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले.</p>
<p>दरम्यान, ठाकरेसेनेचे नेते</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/773/minister-sirsath"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/shirsat.jpg" alt=""></a><br /><p>पश्चिम आशियातील संघर्षामुळे आपल्या वाहनांसाठी गॅसचा पुरवठा होत नसल्याचा आरोप करत, अनेक रिक्षाचालकांनी रविवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.</p>
<p>गेल्या काही दिवसांपासून इंधन पंपांवर रांगा लावूनही इंधन मिळत नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शिरसाट यांना आपली ही बिकट अवस्था कळावी, यासाठी त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.यावर मंत्री शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.</p>
<p>या रिक्षाचालकांना गेल्या चार दिवसांपासून इंधन मिळालेले नाही. या चालकांना त्रास देणाऱ्या इंधन पंपांवर कारवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा, असे शिरसाट यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले.</p>
<p>दरम्यान, ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये म्हटले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि इंधन पंपचालक इंधनासाठी मनमानी दराने पैसे आकारत आहेत.</p>
<p>इंधन पंपचालकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेला साठा (स्टॉक) फलकावर प्रदर्शित केला पाहिजे आणि सर्व व्यवहारांच्या पावत्याही दिल्या पाहिजेत. जर या मागण्या २४ तासांच्या आत पूर्ण झाल्या नाहीत, तर ठाकरेसेना रिक्षाचालकांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू करेल, असे दानवे यांनी म्हटले.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-10-23-at-8.06.44-pm.jpeg" alt="WhatsApp Image 2024-10-23 at 8.06.44 PM" width="2560" height="2560"></img></strong></p>
<p><strong><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></strong></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/773/minister-sirsath</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/773/minister-sirsath</guid>
                <pubDate>Sun, 29 Mar 2026 21:13:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/shirsat.jpg"                         length="61320"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राजेंद्र गव्हाणे यांना शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>कन्नड(अरुण थोरात):  </strong>व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले राजेंद्र गव्हाणे यांना राज्य शासनाचा मानाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.</p>
<p>मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दि. 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे, उपायुक्त पी. बी. वाबळे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार डॉ. तुषार राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.</p>
<p>या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना राजेंद्र गव्हाणे म्हणाले,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/771/rajendra-gavane-was-presented-with-the-governments-addiction-service-award"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/img-20260329-wa0086.jpg" alt=""></a><br /><p><strong>कन्नड(अरुण थोरात):  </strong>व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले राजेंद्र गव्हाणे यांना राज्य शासनाचा मानाचा 'राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.</p>
<p>मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दि. 26 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे, उपायुक्त पी. बी. वाबळे, माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, आमदार डॉ. तुषार राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.</p>
<p>या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना राजेंद्र गव्हाणे म्हणाले, की हा पुरस्कार गेल्या वीस वर्षांपासून केलेल्या कामाची पावती आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. माझी पत्नी संगीता, तसेच मोहित आणि हर्षदा या माझ्या मुलांनी मला वेळोवेळी साथ दिल्यानेच मी या पुरस्काराच मानकरी ठरलो. हा पुरस्कार मी माझ्या आईवडिलांना अर्पण करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. राजेंद्र गव्हाणे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे कन्नड येथील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.</p>
<p><strong>राजेंद्र गव्हाणे गेल्या २0 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यासाठी विविध उपक्रम राबविले असून, अनेकांनी व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवला आहे. गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक, तसेच शालोपयोगी साहित्य वाटप केले आहे. निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे प्रबोधन केले आहे. या पुरस्कारामुळे कन्नड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.</strong></p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>
<p><strong>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</strong></p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/771/rajendra-gavane-was-presented-with-the-governments-addiction-service-award</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/771/rajendra-gavane-was-presented-with-the-governments-addiction-service-award</guid>
                <pubDate>Sun, 29 Mar 2026 13:58:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/img-20260329-wa0086.jpg"                         length="119921"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title> पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा ; वाचा कोणत्या तारखेला कोठे होणार निवडणूक </title>
                                    <description><![CDATA[<p><strong>नवी दिल्ली : </strong>पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्­ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्­िचम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्­प्­यांमध्­ये होणार असून येथे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. पाचही राज्­यांमधील मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.</p>
<p>मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आसाम, केरळम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/770/announcement-of-assembly-elections-in-union-territory-of-puducherry-along"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/gyanensh-kumar-2025-08-1d067b8cb27540e0392a06b656badabf.jpg" alt=""></a><br /><p><strong>नवी दिल्ली : </strong>पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्­ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्­िचम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्­प्­यांमध्­ये होणार असून येथे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. पाचही राज्­यांमधील मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.</p>
<p>मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की आसाम, केरळम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून साधारण २५ लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केले जातील. साम विधानसभेची मुदत २० मे, केरळची २३ मे, पुद्दुचेरीची १५ जून, तामिळनाडूची १० मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपत असल्­याचेही त्­यांनी स्­पष्­ट केले.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांच्या संख्येचा आढावा देताना सांगितले की, अंतिम यादीनुसार आसाममध्ये सुमारे २.२५ कोटी, केरळममध्ये २.७ कोटी, पुद्दुचेरीमध्ये ९.४४ लाख आणि तामिळनाडूमध्ये ५.६७ कोटी मतदार आहेत; तसेच २८ फेब्रुवारीच्या अंतिम यादीनुसार पश्चिम बंगालमध्ये ६.४४ कोटी मतदार असून, माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार जी काही अतिरिक्त (पुरवणी) यादी येईल, ती यामध्ये नंतर समाविष्ट केली जाईल असेही त्­यांनी स्­पष्­ट केले.</p>
<p>निवडणूक भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सवआयुक्त ज्ञानेश कुमार म्­हणाले की, या निवडणुका म्हणजे केवळ लोकशाहीची प्रक्रिया नसून, भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. तो आपल्या देशातील विविधतेतील एकता ख-या अर्थाने अधोरेखित करतात. आसाम, केरळम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये १०० वर्षांहून अधिक वयाचे (शतायुषी) आणि ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. निवडणुकीसाठी एकूण २.१८ लाख मतदान केंद्रे उभारली जातील. प्रत्येक केंद्रावर सरासरी ७५० ते ८५० मतदार असतील. सर्व राज्यांत आदर्श मतदान केंद्रे उभारली जातील. काही केंद्रे पूर्णपणे महिलांद्वारे, तर काही दिव्यांग बांधवांद्वारे चालवली जातील; तसेच सर्व मतदान केंद्रांवर १००% वेबकास्टिंग (थेट प्रक्षेपण) करण्याची सोय असेल असेही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले</p>
<p>.<img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></p>
<p>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-12/whatsapp-image-2024-09-25-at-8.09.53-pm(1).jpeg" alt="WhatsApp Image 2024-09-25 at 8.09.53 PM(1)" width="1280" height="1280"></img></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/770/announcement-of-assembly-elections-in-union-territory-of-puducherry-along</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/770/announcement-of-assembly-elections-in-union-territory-of-puducherry-along</guid>
                <pubDate>Sun, 15 Mar 2026 18:37:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/gyanensh-kumar-2025-08-1d067b8cb27540e0392a06b656badabf.jpg"                         length="21689"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>जागतिक महिला दिना निमित्त रंगला..   &quot; ती&quot; च्या अवकाशात विशेष काव्य सोहळा'.</title>
                                    <description><![CDATA[<p>  <strong>जालना (डॉ.राजेंद्र सोनवणे)</strong></p>
<p>जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च२०२६ रोजी जेईएस महाविद्यालय जालना येथे महिलासाठी दिनानिमित्त "ति" च्या अवकाशात स्त्रीत्वाची अनोखी गुंफण हा विशेष कार्यक्रम चुलीलाल गिरीलाल गोहेल सभागृहात महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.</p>
<p>          स्त्रियांचे सुखदुःख, स्त्रियांचे जगणे आणि त्यांच्या मनातील भावनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त एक अनोखा कार्यक्रम जालना शहरात झाला. </p>
<p>          दैनंदिन आयुष्यात आपण जे अनुभवतो जे सोसतो ज्याचा पाठलाग करतो त्याच भावनांचे दर्शन या काव्य मैफिलीत झाले. </p>
<p>        छत्रपती संभाजीनगर येथील प्रिया धारूरकर यांनी स्त्रीच्या मनातील भावविश्व अतिशय सुंदर शब्दात मांडले. नागपूरच्या मनीषा अतुल यांनी स्त्रीचा संघर्ष आणि तिचा समाजातील स्थान यावर भाष्य</p>
<p>   </p>
<p>      </p>
<p>    </p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410" /></p>
<p>आपली</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.maharashtrajanshaktinews.com/article/769/on-the-occasion-of-international-womens-day-a-special-poetry"><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/400/2026-03/img-20260312-wa0029.jpg" alt=""></a><br /><p> <strong>जालना (डॉ.राजेंद्र सोनवणे)</strong></p>
<p>जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च२०२६ रोजी जेईएस महाविद्यालय जालना येथे महिलासाठी दिनानिमित्त "ति" च्या अवकाशात स्त्रीत्वाची अनोखी गुंफण हा विशेष कार्यक्रम चुलीलाल गिरीलाल गोहेल सभागृहात महाविद्यालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.</p>
<p>     स्त्रियांचे सुखदुःख, स्त्रियांचे जगणे आणि त्यांच्या मनातील भावनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त एक अनोखा कार्यक्रम जालना शहरात झाला. </p>
<p>     दैनंदिन आयुष्यात आपण जे अनुभवतो जे सोसतो ज्याचा पाठलाग करतो त्याच भावनांचे दर्शन या काव्य मैफिलीत झाले. </p>
<p>    छत्रपती संभाजीनगर येथील प्रिया धारूरकर यांनी स्त्रीच्या मनातील भावविश्व अतिशय सुंदर शब्दात मांडले. नागपूरच्या मनीषा अतुल यांनी स्त्रीचा संघर्ष आणि तिचा समाजातील स्थान यावर भाष्य केले. वसईच्या संगीता अरबूणे यांनी कविता मधून आई, घर आणि नात्यांमधील हळवेपणा थेट काळजाला भिडणारे वास्तव्य सुंदर शब्दात मांडले. </p>
<p>   या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉ.मनीषा सुतार यांनी केला, अध्यक्षीय भाषणात समारोप प्रसंगी सांगितले की जालन्याच्या महिलांसाठी कार्यक्रम होणे गरजेचे असून, यामुळे महिलांचे प्रबोधन होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री यांनी विशेष परिश्रम घेतलेत. त्यांनी मार्गदर्शनही केले. </p>
<p>      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ रंजना येपूरवार तर आभार प्रदर्शन डॉ धनश्री देशपांडे यांनी केले. </p>
<p>    या कार्यक्रमासाठी जालन्यातील महिला आणि रसिक प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-11/img-20251117-wa0399.jpg" alt="IMG-20251117-WA0399" width="724" height="410"></img></p>
<p>आपली शाळा, महविद्यालय,संस्था व संघटना यांच्या बातम्या, फोटो 7588005002 या नंबर वर व्हॉट्स ॲप वर पाठवा....कथा,कविता,पुस्तक परीक्षण, वैचारिक लेखन देखील उपरोक्त नंबर पाठवावे</p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2025-08/img-20240814-wa0257.jpg" alt="IMG-20240814-WA0257" width="1079" height="903"></img></p>
<p><img src="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2024-07/whatsapp-image-2024-07-19-at-8.11.11-pm1.jpeg" alt="WhatsApp Image 2024-07-19 at 8.11.11 PM" width="1000" height="1600"></img></p>]]></content:encoded>
                
                

                <link>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/769/on-the-occasion-of-international-womens-day-a-special-poetry</link>
                <guid>https://www.maharashtrajanshaktinews.com/article/769/on-the-occasion-of-international-womens-day-a-special-poetry</guid>
                <pubDate>Thu, 12 Mar 2026 17:50:29 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.maharashtrajanshaktinews.com/media/2026-03/img-20260312-wa0029.jpg"                         length="100212"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Maharashtra Janshakti News]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        